२६ वर्षाच्या जावयासोबतच पळून गेली ४७ वर्षाची सासू, लग्न करून परत आले तेव्हा काही असे घडले..

अजब गजब

आजचे युगाला आपण सर्वजण कलियुग म्हणून ओळखतो. आणि या कलियुगात अशा अनेक गोष्टी आपल्या आसपास घडत असतात ज्यावर आपला विश्वास बसणे खरंच अवघड असते. काहीजणांना आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी प्रेम होते तर काही जणांना आपल्या पेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी प्रे म होते.

पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम म्हणून आपल्याला आपल्या आसपासच्या जगात अशा प्रकारचे अनेक अनुभव येत असतात. मित्रांनो आज आपण एका अजबच बातमीबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या घोर कलियुगामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आपण आज असाच एक किस्स्या बद्दल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सासू आणि जावयाची नाते खूप जवळचे आणि प्रेमळ असते. परंतु आजच्या काळात काय होईल काय सांगता येणार नाही. चक्क ४७ वर्षाची सासू २६ वर्षाच्या जावयासोबत पळून गेली, चला तर पाहूया नक्की काय आहे हे प्रकरण? काही जण म्हणतात, प्रेम ध र्म पाहत नाही, जात पाहत नाही, सं बं ध पाहत नाही, संपत्ती पाहत नाही किंवा वय पाहत नाही.

कुणाला कधी आणि कुठे प्रेम होईल सांगता येत नाही. प्रेमामध्ये व्यक्ती आपल्या नात्याचे बलिदान देखील करते. आपल्या सभोवताली अशा अनेक घटना घडतात ज्या वर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. असेच काहीसे झाले बिहार मध्ये. बिहारमधील मुझफ्फरपूर येथून प्रे म प्रकरणातील एक अनोखी घटना उघडकीस आली असून ४७ वर्षाची सासू तिच्या २६ वर्षाच्या जावयाच्या प्रे मात पडली.

तरुण जावईसुद्धा आपल्या जुन्या सासूच्या प्रे मात पडला. सासू आणि जावई यांच्या जोडीने एकमेकांना एकत्र राहून जी वन जगण्याचे तसेच एकत्रच म रण्याचे वचन देखील दिले. तर मित्रांनो असे सांगण्यात झाले की प्रेमामुळे सासू आणि जावयाची जोडी पती-पत्नीच्या जोडीत बदलली. जेव्हा लोकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा या बातमीने प्रत्येकाला धक्काच बसला.

सासू आणि जावई दोघे एकमेकांच्या प्रे मात इतके हरवले की दोघांनीही घरातून पळ काढला आणि अ ग्नी देवतेच्या समक्ष सात फेऱ्या मा रल्या. या घटनेवर महिलेचा नवरा आणि मुलगी यांनीही आक्षेप घेतला. जेव्हा लोकांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

हे प्रकरण मुझफ्फरपूर जिल्ह्यातील भाऊकलां पोलिस स्टेशन परिसरातील एका गावातले आहे. हे प्रकरण घडल्या नंतर पोलिसांनी पुढाकार घेत सासू आणि जावयाला आपल्या ताब्यात घेतले आणि शांततेचा भं ग केल्याबद्दल त्यांचे चलान केले. एकत्र होण्यासाठी सासू आणि जावई 10 महिन्यांपूर्वी घरातून पळाले. 10 महिन्यांनंतर दोघेही को र्ट मॅरेज करून घरी परतले.

पण या 10 महिन्यात त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात कुठलीही तक्रार दाखल केली नव्हती. पण ते दोघे घरी पोहोचताच सगळीकडे खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनीही पदभार स्वीकारला. पण दोघांनी पोलिसांसमोर आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. जेव्हा हे प्रकरण वाढू लागले आणि हाय व्होल्टेज नाटक होऊ लागले, तेव्हा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि शांततेचा भं ग केल्याबद्दल त्यांचे चालान केले.

आता ही बाब गावात चर्चेत आहे. अशी वि चित्र घटना गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनून राहिली आहे. यामुळे कुटुंबीयांनी महिलेला युवकापासून दूरी ठेवली आहे. या दोघांबद्दल कुटुंबात सं तापाचे वातावरण आहे. तुम्हाला या याआधी हि माहिती माहित होती का ही घटना? तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *