आपण पाहत असाल कि आजच्या या धावत्या जगात मनुष्य अनेक रो गांच्या तसेच आ जा रांच्या वि’ळख्यात येत आहे. आजची असणारी त णावग्र स्त जी वन शैली, दू षित आहाराचे सेवन, पोषक आहाराचा अभाव यामुळे आजकालची तरुण पिढी तसेच प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या आ जारांच्या वि’ळख्यात येत आहे.
हृ’द्य वि कार, फु’फ्फु’सांचे आ जार, दमा, मु’तख’डा, त्वचेचे वि कार, पोटाचे आ जार, अशा अनेक आ जा रांनी आज मनुष्याला ग्रा सले आहे. त्यामुळे कधीही आणि केव्हा ही हृ’द्यवि काराचा झ टका येणे, चक्कर येणे, डोकेदुखी अशा घटना घडत असतात, आणि हे सर्व जे काही होत आहे ते म्हणजे आपला असणारा आहार आणि असणारी त णावग्र स्त जी वनशैली.
त्यामुळे आपल्याला कोणतीही ल क्षणे आढळली जसे कि श्वास घेताना त्रा स होणं, छातीमध्ये वे दना होणे अशी कोणतीही ल क्षणे दिसली कि आपल्याला किती त्रा स होतो हे आपल्याला माहित आहे, पण आज आम्ही आपल्याला या सर्व आ जा रांपासून दिलासा देणारा आणि आपले संपूर्ण शरीर निरो गी ठेवणारा असा एका उ पाय सांगणार आहोत, ज्यामुळे आपण एक निरो गी, सुदृढ आणि एक आनंदी आयुष्य जगाल.
यासाठी आपल्याला फक्त आपल्या रोजच्या जी वनात एक बदल करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला फक्त एक ग्लास काढ्याचे म्हणजेच ज्यूसचे सेवन करायचे आहे. आणि तो ज्यूस असणारं आहे कडूलिंबाच्या पानांचा, आपल्याला माहित असेल कि आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे. कडूलिंबाच्या या रसाने जगातील ८० % रो ग, आ जार हे नक्कीच बरे होतात.
आपणांस सांगू इच्छितो कि भारतीय वेदांमध्ये तसेच आयुर्वेदामध्ये कडूलिंबाचं नाव हे सर्व प्रकारच्या आ जा रांवरील रा मबा ण औ षध म्हणून घेतलं जातं. सर्व आ जा रांना रोखणारी वनस्पती म्हणून कडूलिंबाला श्रेष्ट दर्जा दिला जातो. तसेच या आधुनिक युगामध्ये सुद्धा सिद्ध झालं आहे की, कडूलिंबामध्ये असणाऱ्या औ ष धीय गुणांचा हात कोणतेच महागडे औ षध देखील धरू शकत नाही.
यासाठी फक्त आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला कडूलिंबाच्या ताज्या पानांचा रस काढून तसेच त्यामध्ये थोडा सेंदीय गूळ घालून त्याचे रोज सेवन करायचे आहे, किंवा किमान आपल्याला आठवड्यातून तीनदा तरी या काढ्याचे सेवन करायचे आहे. जर का आपण काही दिवस जरी हा प्रयोग करून पहिला तर आपल्याला अश्यर्यकारक असे बदल दिसून येथील.
या काढ्यामुळे आपल्याला हा र्ट अ टॅक येणार नाही, तसेच शरीरात कोणत्याच प्रकारची गा ठ होणार नाही, आपले र क्त शुद्ध आणि पातळ राहील, तसेच आपली त्वचा सूर्याप्रमाणे चमकू लागेल, केस काळेभोर होतील, म धुमेहापासून आराम मिळेल, कॅ न्सर होण्याचा धो का नाहीसा होईल, यु रिन इ न्फे क्शन, कि डनीचा आ जार, दातदुःखी होणार नाही, बद्धकोष्ठ, पोटातील मुरड आणि सूज या सारख्या स मस्या उद्भवणार नाहीत.
या सारख्या अनेक आ जा रांपासून आपण मरेपर्यंत दूर राहाल, आणि हे आम्ही नाही तर आयुर्वेद तसेच आधुनिक वै द्य कीय शा स्त्र देखील मान्य करत आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात हा छोटासा बदल आपल्याला अनेक आ जा रांपासून दूर ठेवणार आहे. तसेच कडूलिंबाचा पाला हा खरं तर अतिशय थंड असतो त्यामुळे काहीही अडचण येत नाही.
फक्त थंडीच्या दिवसात आपण याचे प्रमाण थोडे कमी करावे अन्यथा आपल्याला जु लाब तसेच पोटात ज ळज ळ होऊ शकते तसेच ग र्भ वती महिलांनी याचे अजिबात सेवन करू नये, त्यामुळे जर कोणत्याही व्यक्तीने हा काढा पिला तर त्याच्यासाठी हा काढा म्हणजे अमृतच म्हणावे लागेल. त्यामुळे ज्या लोकांना आपल्या आ रो ग्याची काळजी असेल आशा लोकांनी हा फा य दे देणारा काढा नक्की प्यावा.
तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क मेंट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे यर करा. जेणेकरून आपण एखाद्याच्या आयुष्यात स कारा त्मक बदल घडवून आणलं.