श्री स्वामी समर्थांचे मू ळ स्थान म्हणजे अक्कलकोट होय. आनंदनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शि ष्य होते. याच आनंदनाथ महाराजांवर एक महत्वाची जबाबदारी सोपवली होती ती म्हणजे शिरडीचे साईबाबा यांना प्रसिद्धीस आणण्याची जबाबदारी आणि त्यांनी ती लीलया पेलली होती.
नाशिक जिल्ह्यातील साबर गावी म ठ स्थापून त्यांनी हे कार्य केले. साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराज यांना आपले मोठे गुरू बं धू मानून त्यांचा सन्मा न करत असत. आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईबाबा त्यांना आपल्या द्वारका माईतील आसन देत बसायला देत असत व स्वतः खाली बसत असतात.
त्यांच्या भेटीचा आनंद त्यांना गगनात मा वायचा नाही. आनंदनाथ महाराज यायच्या दिवशी ते सर्वांना आनंदाने सांगत आज तो मेरे भा ग्य खुलने वाले है, आज मेरा बडा भाई आनेवाला है. याचा उ ल्लेख साई स्वच रित्र या ग्रं थात आहे. स्वामीसुद हरिभाऊ ता वडेनंतर स्वामींचे आ त्मलिं ग सापडणारी जर कोणती दुसरी एकमेव व्यक्ती असेल तर ती म्हणजे आनंदनाथ महाराज होय.
यावरूनच त्यांची योग्यता आपल्याला कळते. एवढ्या मोठ्या पु रुषाचा साधा उल्लेखही स्वामी च रित्रात नाही यांचे नवलच वाटते. आपण आनंदनाथ महाराजांचे वेगवेगळे अभं ग ऐकत असतो. आनंदनाथ महाराजांनी स्वामींवरती शेकडो अभं ग लिहले आहेत. त्यातील एक अभं गात महाराज म्हणतात की अक्कलकोट हे स्वतः स्वामींच्या पावन प दस्प र्शाने पावन झाले आहेत, परंतु अगणित दु राचा री, दो षी, धू र्त लोकही त्यामुळे धन्य धन्य झाले आहेत.
अक्कलकोट हे विश्वातील एकमेव अद्वितीय असे ती र्थराज आहे की जिथे जरी कुणी अवचि तपणे गेले तरी , सहज उगीच गेले, किंवा थ ट्टा म्हणून फिरायला एन्जॉय करायला किंवा काही कामास्तव काही कारणाने गेले तरी त्या भूमीवर पाय ठेवल्यावर व स्वामींचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल.
स्वामींची कृपा तुम्हाला लाभेल. स्वामी भ क्तांसोबतच त्याच्या संपूर्ण कु ळाचा उ द्धार स्वामी करत असतात. इतकी स्वामींची अ सीम कृपा होते. आनंदनाथ महाराज म्हणतात की शक्य झाल्यास प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोट ठिकाणी जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे, अशी वारी करावी.
पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी चैत्र पौर्णिमेला वर्षातून एकवेळ तरी नक्की जावे. त्यामुळे स्वामी महती तुम्हाला कळेलच त्यासोबत तुम्हाला अक्कलकोट या पवित्र भूमीचे महत्व देखील कळेल, असे आपल्याला आनंदनाथ महाराज सांगतात. स्वामी आपली गुरुमाऊली, कृपेची सा वली आहेत, ते आपल्याला संकटातून ता रून नेतात, आपल्या मदतीला धावून येतात.
आनंदनाथ महाराज सांगतात की ता त्काळ अक्कलकोटला जा, प्रसंग सुखाचा असला तरी, दुः खाचा असला तरीही. ती योगीराज माऊली आपल्या भक्तांची वाट पाहतीय. ती तुमचा उ द्धार नक्की करेल. वि नावि लंब अक्कलकोट वारी करा आणि जी वनाचे हि त करून घ्या, नि ष्ठेने स्वामी भक्ती, स्वामी सेवा करा.
स्वामी आपल्या भक्तांच्या म नोकाम ना नक्की पूर्ण करतात. स्वामी त्यांच्या भक्तांची क ठोर परीक्षा घेतात तसेच त्यांना त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्गही दाखवतात. स्वामी समर्थ महाराज ही गुरुमाऊली म्हणजे आपल्या कृपेची सावलीच आहे असे आनंदनाथ महाराज आपल्याला सांगतात.
तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उ पाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील