श्री स्वामी समर्थ, योगीराज, गुरुदेव यांची सेवा करताना म न खूप समाधान राहत, प्रसन्न होतं. सेवा करताना तारक मं त्र कोणता आहे ज्याचा नित्य जप आपण केला पाहिजे, तारक मंत्र कसा जपावा, त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे याची सर्व माहिती असणे गरजेचे आहे, कारण सेवा करत असताना चुकीचं काही व्हायला नको त्यासाठी आपण हे जाणून घेतले पाहिजे.
मंत्र जप काय आहे, त्याचे महत्व, त्याच पालन कसे करावे याची माहिती स्वामी भक्तांना असायलाच पाहिजे. स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र नावातच त्याचा अर्थ दडला आहे. असा मंत्र जो आपल्याला तारुण नेतो. आपलं सं रक्षण करतो. जो संकटात आहे, त्रा साने ग्रा सलेला आहे, स्वामी त्याची द या करतात, य मं त्राचा जप तुमची मा नसि कता बदलतो, तुम्हाला सं कटाशी दोन हात करण्यासाठी बळ देतो.
या मंत्राची महती अनेकांनी अनुभवली आहे. अनेकजनांनी याचा च मत्कार त्यांच्या आ युष्यात पाहिलेला आहे. कधी अस्व स्थ वाटलं, उ दास वाटलं तर याचा जप करा आणि बघा तुम्ही किती फ्रे श होता ते. या तारक मं त्राचा एक एक शब्द अर्थपूर्ण आहे. मं त्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी सांगितलंय की हे मना तू निःशंक हो, स्वामी नामाची, स्वामी बळाची प्रचंड श क्ती तुझ्या मागे उभी आहे.
स्वामी स्वतः प्रारब्ध घ डवतात. स्वामी आहेत म्हणून आपण आहोत. आपल्या बा ळाला काय झाल्यावर जशी आई धावून येते तसे आपले स्वामी भक्त संकटात असल्यावर त्यांच्या मदतीला धावून येतात. एवढी कनवाळू, दयाळू स्वामी माऊली असताना घा बरण्याचा प्रश्न येतोच कुठे.
“खरा होई जागा श्र द्धेसहित, कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त “, माऊलीवर असणारे प्रेम हे व्यक्त करावे तसेच गुरू माऊलीवर असणारा विश्वास, श्रद्धा, भक्ती, प्रेम पवित्र अंत करणाने व्यक्त करावे. ते तारक मं त्राच्या रूपाने त्याचा जप करून व्यक्त करावे. “आठव कितीदा दिली त्यानेच साथ , नको डगमगू स्वामी देईल हात ” स्वामी पडल्या झडलेल्या प्रा माणिक भक्तांना नेहमीच हात आणि साथ दोन्ही देतात.
हा तारक मंत्र काहीसा असा आहे , निःशंक हो, नि र्भय हो, मना रे प्र चंड स्वामीब ळ पाठीशी रे
अ तर्क्य अवधूत हे स्म र्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला
उगाची भि तोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी ज न्ममृ त्यु असे खेळ ज्यांचा नको घा बरु तू असे बाळ त्यांचा
खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्रा णाभृ तात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती
जगातील कोणतीही मोठी गोष्ट असुद्या, कितीही , कितीही अशक्य वाटणारं काम असुदे तुम्ही ते करू शकता कारण तुमच्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो त्यामुळे अशक्य ते शक्य करतील स्वामी असे स्वामी समर्थ महाराजांना संबोधले आहे. या मंत्र जपाने तुमचे आयुष्य इतके चांगले होईल की सर्वजण तुम्हाला विचारतील की तू असे काय करतो की अडचणींवर मात करू शकतो.
विश्वाचा स्वामी, मालक तुमच्या पाठीशी असेल तर घा बरन्याचे कारण नाही. हा मंत्र जप करताना एका वाटीत पाणी घेऊन एक अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी, असे केल्याने त्या मंत्राचे सामर्थ्य त्या पाण्यात व रा खेत सामावते व तेच मंत्र म्हणून झाल्यावर तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावे.
स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या पाठीशी उभे राहतात पण स्वामींना पाहण्यासाठी तशी दृष्टी सुद्धा आपल्याला हवी! श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उ पाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील.