नमस्कार मित्रांनो, महाभारत…कुरुक्षेत्रावर झालेलं हे यु द्ध जगातलं सगळ्यात जास्त र क्तरंजीत यु द्ध असल्याचं नेहमी बोललं जातं. पांडव आणि कौरवांमध्ये हे महाभारताचे यु द्ध झाले. फक्त 18 दिवस चाललेल्या या यु द्धामध्ये भारतातील 80 टक्के पुरुषांना आपला जी व गमवावा लागला.
म्हणजेच पांडव आणि कौरव यांच्या दोन्ही बाजूंच्या लाखो यो द्ध्यांना वीरगती मिळाली. अशा प्रकारे या यु द्धामुळे संपूर्ण भारत जवळजवळ यो द्धाहीन बनला होता. कुरुक्षेत्रात भाग घेणारे सर्व योद्धा पुरुष होते, ज्यांच्या मृ त्यूनंतर विधवा आणि नातेवाईक शोकात होते.
मित्रांनो, महाभारताच्या यु द्धात पांडवांनी भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण इत्यादींचा व ध केला हे आपल्याला माहीत आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण महर्षी वेदव्यासांनी रचलेल्या महाभारत ग्रंथाच्या आश्रमवासिक पर्वामध्ये या घटनेचे संपूर्ण वर्णन सापडते. संपूर्ण घटना पुढीलप्रमाणे..
महाभारत युद्धात मा रले गेलेले योद्धे १६ वर्षांनी जि वंत झाले होते. महाभारत यु द्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी हे हस्तिनापूरमध्ये १५ वर्षे वास्तव्यास होते. मग एके दिवशी धृतराष्ट्राने वनप्रस्थ आश्रमात जाण्याचा विचार केला. गांधारी, विदुर, संजय आणि कुंती हे देखील धृतराष्ट्रासोबत वनात गेले.
येथे महर्षी वेद व्यास यांच्याकडून दीक्षा घेऊन सर्वजण महर्षी शत्युप यांच्या आश्रमात राहू लागले. जवळजवळ एक वर्षानंतर युधिष्ठिराला वनात राहत असलेल्या धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांना पाहण्याची इच्छा झाली व ते त्यांना भेटायला गेले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांना आपल्या पुत्रांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाहून खूप आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी महर्षि वेद व्यास धृतराष्ट्राच्या आश्रमात आले. महर्षी वेद व्यासांनी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांना हवे असलेले वरदान मागायला सांगितले. तेव्हा गांधारीने यु द्धात मृ त झालेल्या पुत्रांना पाहण्याची आणि कुंतीने कर्णाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
द्रौपदी वगैरे म्हणाले की, त्यांना यु द्धात मा रले गेलेले त्यांचे नातेवाईक बघायचे आहेत. ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल असे म्हणत महर्षी वेद व्यास सर्वांना घेऊन गंगेच्या काठावर गेले. रात्री महर्षी वेद व्यासांनी गंगेत प्रवेश केला आणि पांडव आणि कौरवांच्या बाजूच्या सर्व मृ त यो द्ध्यांना बोलावले.
थोड्याच वेळात भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुशासन, अभिमन्यू, धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, घटोत्कच, द्रौपदीचे पाच पुत्र, राजा द्रुपद, धृष्टद्युम्न, शकुनी, शिखंडी इत्यादी एक एक करून पाण्यातून बाहेर आले. त्या सर्वांमध्ये अहंगंड आणि राग नव्हता. महर्षी वेद व्यासांनी धृतराष्ट्र आणि गांधारी यांना दिव्य डोळे दिले.
हे मृ त नातेवाईक त्यांच्या समोर उभे राहिलेले पाहून, पांडवांसह हस्तिनापूरचे सर्व रहिवासी आनंदित झाले. ते त्या मृ त नातेवाईकांसोबत संपूर्ण रात्र थांबले व सर्वांचे मन तृप्त झाले. त्यांचे मृ त पुत्र, भाऊ, पती आणि इतर नातेवाईकांना भेटून सर्वांचे दुःख दूर झाले. त्यांच्याशी बोलल्यानंतर खात्री झाली की ते ठीक आहेत.
हे योद्धे म रू लागताच त्यांच्या विधवांनीही त्यांच्यासोबत पाण्यात समाधी घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.