शरीर सं बं धानंतर ल घवीला जाणं का गरजेचं? ल घवीला न गेल्यास काय होऊ शकतं?…जाणून घ्या महिलासाठी अतिशय महत्वाचे

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, विशिष्ट वयानंतर शारि रीक आणि मा नसिक आ रोग्याच्या समाधानासाठी, संतुलनासाठी फिजिकल रिलेशन ठेवणं साहाजिक आहे. अशा वेळी स्वच्छतेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. सं बंध ठेवताना काही बाबतीत सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. त ज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार श रीर सं बंध ठेवल्यानंतर ल घवीला जाणं महिलांसाठी खूपच गरजेचं असतं.

फिजि कल रिलेशननंतर यु रिनपास करणं का गरजेचं? श रीर सं बं धांनंतर महिलांनी ल घवीला जाणं गरेजचं असतं. कारण त्यांचा मू त्र मार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅ क्टे रिया पसरण्याचा धोका जास्त असतो. सं बंधा दरम्यान पुरूषांच्या मु त्रातील बॅ क्टे रिया महिलांच्या प्रा य व्हेटपा र्ट्समध्ये सहज प्रवेश करू शकतात. अशा वेळी जर सं बं ध ठेवल्यानंतर लघवी केली आणि ती जागा पाण्यानं स्वच्छ केली तर बॅ क्टे रिअल इन्फे क्शन पसरण्याचा धोका कमी असतो.

महिलांमध्ये इन्फे क्शनचा धोका जास्त का असतो? शारी रिक सं बं धानंतर महिलांना अनेकदा सं स र्ग होण्याचा धोका असतो कारण या काळात मू त्र मार्गात बॅ क्टे रिया पसरतात. ३० मिनिटांच्या आत ल घवी करून नंतर प्रा यव्हेटपा र्ट्स स्वच्छ केल्याने हा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

पुरूषांसाठी सं बं धानंतर ल घवीला जाण कितपत गरजेचं? शारी रिक सं बं ध ठेवल्यानंतर पुरुषांना ल घवी करणे फारसे गरजेचे नाही. कारण त्यांचा मू त्र मार्ग महिलांपेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे लैं गि कसं बंधा दरम्यान सं सर्गाचा असा विशेष धोका नसतो. अशा स्थितीत ल घवी करायची की नाही, हे तुम्ही ठरवू शकता.

प्रे ग्नं सी टळण्याचे चान्स कितपत असतात? अनेकांचा असा गैरसमज असतो, की श रीर सं बं धांनंतर ल घवीला गेल्यास ग र्भ धारणा होत नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ल घ वीला जाण्याचा ग र्भ धारणेशी थेट सं बं ध नाही. ल घवी करणं आणि से क्शु अलइं टर कोर्स होणं हे दोन वेगळ्या श रीराच्या कार्यप्रणाली आहेत. साधारणपणे महिलांच्यायो नीची रचना पाहिली तर दिसून येईल.

सगळ्यात वर मु त्रबाहेर येण्यासाठी छोटंस छिद्र असतं. त्याखाली मा सिकपा ळीची लहानशी जागा असते. त्याला व्ह जा यनल आऊटलेट असंही म्हणतात. त्यानंतर त्वचेचा भाग मग शेवटी शौ चाची जागा असते. हे तिन्ही पार्ट्स वेगवेगळे कार्य करतात. ल घवीचे छिद्र एका यु रिनच्या बॅगेला जोडलेले असते. या बॅगेतून दोन नळ्या येतात ज्याला यु रेटर म्हणतात.

दोन न ळ्या कि डनीशी कने क्टेट असतात, ही एक वेगळी स्वतंत्र रचना आहे. याऊलट जिथे से क्सु अलसंपर्क होतो म्हणजेच यो नीमार्गाचे छिद्र आत ग र्भ पिशवी आणि ग र्भा शयाशी जोडलेले असते. सामान्यतः श रीरसं बं ध हे यो नी मार्गात होतात याद्वारे बाहेर येणारे स्प र्मयो नीमार्गात शिरतात. त्यानंतर ते ग र्भा शयाच्या मु खाकडे प्रवास करतात. वी र्ययो नी मार्गात गेल्यानंतर व्यक्तीच्या बॉ डी टेम्परेचरच्या संपर्कात येतं.

त्यावेळी त्या वी र्याचेलि क्विफॅ क्शन होते. त्यानंतर स्त्री बीज तयार होण्याचा दिवस असल्यास शु क्रा णूत्याला मिळतात. मग ए म्ब्रि यो म्हणजेच ग र्भतयार होऊ शकतो. अर्थातच सं बं धानंतर ल घवी करण आणि प्रे ग्न न्सी टा ळण्याचा काही सं बं ध नाही. कारण ल घ वीकरण्याची जागा आणि यो नीयांचे मार्ग वेगवेगळे असतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.

महिलांना ग र्भ धारणा टाळायची असेल तर सुरक्षित से क्सचामार्ग निवडा. ग र्भ धारणेसाठी महत्त्वाचे असणारे शु क्रा णू व्हल्व्हा तून फॅ लोपि यन ट्यू बमध्ये पोहोचतात, कारण स्त्रियांची मू त्र मार्ग वेगळी असते, त्यामुळे त्याचा ग र्भ धारणेशी काहीही सं बं ध नाही.

यु रिन पास करताना ज ळज ळ शारी रिक सं बं धानंतर महिलांना ल घवी करताना ज ळज ळ जाणवत असेल तर याला यु रिन इन्फे क्शन समजू नका, ही स मस्या 2 ते 3 दिवसात स्वतःच बरी होऊ शकते, परंतु बराच वेळ ज ळज ळ जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉ. डॉ क्टरांचा सल्ला घ्यावा. ही माहिती आवडली असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *