रिजर्व्ह बँकने केले जाहीर..देशातील या तीन बँका आहेत सर्वात जास्त सुरक्षित आहेत…त्यामुळे आपण या तीन बँकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता

लाईफ स्टाईल

आज आपल्यातील प्रत्येक व्यक्ती आपला पैसा सु र क्षित राहावा म्हणून कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये ठेवत असतो, जवळजवळ प्रत्येकाला आपली बचत बँकेमध्ये ठेवणे आवडत असते, पण आपण कधी असा विचार केला आहे का, कि आपला बँकेमध्ये असणारा पैसा सु र क्षित आहे का? किंवा आपण ज्या बँकेमध्ये पैसे ठेवले आहेत, त्या बँकेचे भविष्य काय आहे, ती बँक किती सु र क्षित आहे? असे प्रश्न आपल्यातील अनेक लोकांना पडले असणार.

आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि भारतातील कोणत्या बँका अधिक सु र क्षित आणि विश्वासू आहेत, तर यासाठी एकंदरीत काही बाबीचा विचार करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने देशातील तीन मोठ्या बँकांवरील सर्वात विश्वासार्ह आणि सु र क्षित बँका असल्याचे लेबल लावले आहे. यासाठी आरबीआयने अनेक बाबीचा अभ्यास केला आहे.

त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाले तर आपला या तीन बँकामध्ये पैसा असेल तर तो पूर्णपणे सु र क्षित आहे. आपणास सांगू इच्छितो कि नुकतीच आरबीआयने यासंदर्भात डी-एसआयबीची यादी देखील जारी केली आहे. डी-एसआयबीचे पूर्ण नाव म्हणजे Domestic Systemically Important Banks.

त्यानुसार भारतातील सर्वांत सु र क्षित बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या जारी केलेल्या तीन मोठ्या बँकां डी-एसआयबीच्या 2020 च्या यादीमध्ये आहेत. आरबीआयच्या मते एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी अशा तीन बँका आहेत ज्यांनी कठीण परिस्थितीतही आपल्या बँकांचा विश्वास कायम ठेवला आहे.

त्यामुळे आपण यावर्षी या तिन्ही बँकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. आपले पैसे या बँकामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत. या तिन्ही बँका या कठीण परस्थितीमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. या तिन्ही बँका ग्राहकांना उत्तम सेवा देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची अतिरिक्त सीईटी 1 ची जोखीम भारित मालमत्तेच्या टक्केवारीनुसार 0.6 टक्के आहे.

आयसीआयसीआय आणि एचडीएफसीसाठी हा आकडा ०.२ टक्के आहे. म्हणजे या तीन बँकांमध्ये एसबीआय सर्वात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे जर का आपला या बँकेमध्ये पैसा असेल तर आपण बिदास्त रहा, तसेच जर आपले या तिन्ही पैकी एका सुद्धा बँकेमध्ये खाते नसेल तर आपण नक्की चालू करा.

किमा न आपण यातील एका बँकेत आपले खाते उघडले पाहिजे. अशा प्रकारे, आपल्याकडे नेहमीच एका विश्वासार्ह बँकेचा पर्याय असेल. सध्या सहकारी, खाजगी वा सरकारी अशा कोणत्याही बँकेतील १ लाख पर्यंतचीच ठेव सु र क्षित आहे. ही रक्कमही बँक बंद झाली तरी सहजासहजी मिळत नाही. एक लाख रुपये मर्यादा ही एका बँकेतील एका व्यक्तीच्या सर्व ठेवींना एकत्रित आहे.

असे असले तरी एका व्यक्तीची एकाच नावावर असलेली ठेव व सं’यु’क्त नावावर असलेली ठेव स्व’तं’त्र समजण्यात येते. त्यामुळे आपले पैसे अन्य कोणत्याही बँकेच्या तुल नेत स रका री बँ केत अधिक सु र क्षित आहेत असे म्हणायला हरकत नाही. असे असले तरी यानंतरच्या काळात असे होईलच याची कोणतीही हमी नाही. ठेव सुरक्षेची ही मर्यादा बँक किंवा ठेवीदारांनी ठरवली नसून ती स रका रने ठरवली आहे.

तेव्हा बँकेतील एकुणऐक रकमेची सु र क्षितता आवश्यक असून अशी सु र क्षितता मिळवण्याची संधी ठेवीदारांस असली पाहिजे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *