मोघल बादशहा औरंगजेब यांचा मृ त्यू कसा झाला…शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे काय झाले..जाणून घ्या अज्ञात असा इतिहास

लाईफ स्टाईल

मोगल बादशाहांमध्ये औरंगजेब असा एकमेव शा सक होऊन गेलाय ज्याने भारतावर १६५८ ते इसवि सन १७०७ अश्या जवळपास अर्ध्या शतकापर्यंत रा ज्य केलं. शहाजहांचा मुलगा औरंगजेब याने आपल्या चातुर्यपूर्ण रणनितीनी मोगल सा म्राज्याचा विस्तार भारतातील अनेक उपमहाद्वीपांमध्ये केला. अकबर या मोगल सम्राटा नंतर औरंगजेब मोगल वं शाचे सर्वाधिक यशस्वी आणि योग्य प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवते झाले.

आपल्या प्रतिभेने त्यांनी मोगल साम्राज्याला नव्या उंचीपर्यंत पोहोचविले. त्याच्या मृ त्युपश्चात मोगलांच्या साम्राज्याला हळूहळू उतरती कळा लागली. त्यानंतर मात्र एकही मोगल बादशाह मोगल सा म्राज्याला मजबूत करू शकला नाही. त्यामुळे पुढे मोगल सा म्राज्य फार काळ टिकाव धरू शकले नाही आणि त्याचा अं त झाला. या लेखात मोगल शहंशहा औरंगजेब याच्या जी वनातील महत्वपूर्ण घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आलाय. तर मोगल बादशहा औरंगजेबाचा जन्म गुजरात मधील दाहोद येथे २१ ऑक्टोबर १६१८ ला मुगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांच्या कुटुंबात झाला.

तसेच औरंगजेबाचा निकाह १८ मे १६३७ ला फारस राजघराण्यातील अत्यंत सुंदर अश्या ‘दिलरास बानो बेगम’ समवेत झाला. या व्यतिरिक्त देखील त्यांच्या अनेक बेगम होत्या. औरंगजेबाला एकूण ६ अपत्य होती, त्यात ५ मुलं आणि एक मुलगी. इसवि सन १६४५ ला औरंगजेबाला मुगल सा म्राज्यातील सर्वाधीक समृद्ध आणि आनंदी अश्या गुजरात राज्याचा सुभेदार बनविण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या कौशल्यपूर्ण रणनितींच्या आणि सै न्य श क्तीच्या ब ळावर गुजरात येथे चांगले कार्य केले आणि त्या भागाचा विकास केला.

त्याने केलेल्या कामाने प्रभावित होत शहजहाने औरंगजेबाला उज्बेकिस्तान आणि अफगाणिस्तानचा सुभेदार बनविले आणि तेथील जवाबदारी त्याच्यावर सोपविली, जेणेकरून औरंगजेबासारख्या कुशल प्रशासकाच्या देखरेखीखाली त्या रा ज्यांची प्रगती व्हावी. पुढे औरंगजेबाच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे आणि कौशल्यपूर्ण रणनितींमुळे त्याच्या पद आणि प्रतिष्ठेत सतत प्रगती होत गेली. पण इसवि सन १६५२ मध्ये शाह्जाहाची प्र कृती अत्यंत खालावली होती आणि त्याच्या वाचण्याची काहीच चिन्ह दिसेनात तेंव्हा मुगल वं शाचा उत्तराधिकारी होण्याकरता त्याच्या तीनही मुलांमध्ये स्पर्धा पे टली.

आणि पुढे तर मुगल सिंहासन मिळवण्याकरता तिघांमध्ये यु द्ध पे टले, शहाजहां मात्र आपल्या सर्वात मोठ्या, समंजस आणि योग्य अश्या दाराशिकोहला आपला उत्तराधिकारी बनविण्यास इच्छुक होते. तीनही भावंडांमध्ये औरंगजेब हा सर्वाधिक श क्तिशाली आणि ब लाढ्य होता शिवाय मोगल सिंहासनावर विराजमा न होण्यासाठी तो अत्यंत अधीर झाला होता, याकरता तो इतक्या खालच्या पातळीवर उतरला कि त्याने आपला सख्खा भाऊ दाराशिकोहला फा शीवर ल टकवले व बंगालचा गवर्नर असलेला दुसरा भाऊ शाहशुजाला पराजित करून त्याची देखील ह त्या केली.

आपल्या वृ द्ध आणि आ जारी पित्याला जवळजवळ ७ वर्ष कै दी बनवून आग्रा येथील लाल किल्ल्यात ठेवले. आपल्या पित्याला शहाजहांला बं धक बनवून ठेवण्यामागे औरंगजेबाच्या भूमिकेविषयी इतिहासकारांचे मत असे आहे की शहाजहांने आपली बेगम मुमताच्या आठवणीत आग्रा येथे बनविलेल्या ताजमहालावर प्रचंड पैसा खर्च केला होता त्याचा विपरीत परिणाम मोगल सा म्राज्याच्या वित्तीय व्यवस्थेवर पडला होता. त्यामुळे औरंगजेब फार नाराज होता, याचा परिणाम म्हणून त्याने आपल्या पित्याला बं दिस्त केले होते.

अश्या पद्धतीने साम- दा म- दं ड- भे द नीती वापरून क्रू र औरंगजेब हा १६५८ ला मुगल सिंहासनावर विराजमा न झाला आणि आपला राज्याभिषेक “अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मुजफ्फर औरंगजेब बहादूर आलमगीर ” या उपाधीने करविला.
त्याच्या प्रजेला मात्र तो मुगल शासक झाल्याचा आनंद नव्हता कारण आपल्या दोनही भावांची ह  त्या करून आणि पित्याला बं दिवासात टा कल्याने प्रजेच्या मनात त्याच्याविषयी असंतोष ख दख दत होता. औरंगजेबाने मात्र आपली क्रू र आणि दृष्टं वागणूक पुढेही कायम ठेवली त्यामुळे त्याचा परिणाम त्याला पुढे भो गावा लागला.

औरंगजेब हा क्रू र आणि अ त्याचारी मुगल शा सक तर होताच शिवाय तो जा तीय स्तरावर क ट्टर मु स्लीम देखील होता, संपूर्ण भारताला मु स्लीम देश बनविण्याची त्याची इच्छा होती, पण त्याचे हे मनसुबे कधीही पूर्ण झाले नाहीत. पण आपली ही इच्छा पूर्ण करण्याकरता हिं दू ध र्मीयां सोबत त्याने अत्यंत क्रू र आणि द्वेष पूर्ण व्यवहार केला. अ त्या चा री आणि क्रू र वृत्तीच्या औरंगजेबाच्या म नात हिं दूच्या प्रती इतका रा ग आणि व्दे ष होता की त्याला सगळ्या हिं दू आणि शिखांना मु स्लीम बनविण्याची इच्छा होती.

पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहसाला आणि श क्तीला पाहून औरंगजेबाच्या मनात देखील महाराजांविषयी द हशत पसरली होती. आपल्या शा सनकाळात औरंगजेबाने आपल्या प्रजेसमवेत इतकी नि र्दयी आणि क्रू र वागणूक ठेवली की छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत अनेक हिं दू शा सक त्याचे श त्रू झाले होते आणि प्रजेच्या मनात देखील औरंजेबाविरुद्ध द्वेष आणि असंतोष खदखदत होता. एकीकडे मराठा सा म्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबा विरुद्ध विद्रो ह पुकारल्यानंतर जाट, शीख, राजपूत, आणि सतनामी शासकांनी औरंगजेबाविरुद्ध वि द्रोहाची ठिणगी पे टवली.

शिवाय इसवी सन १६८६ मध्ये इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने देखील भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने औरंगजेबावर ह ल्ला केला होता. या दरम्यान मग्रूर आणि क्रू र अश्या औरंगजेबाने अनेक ल ढाया जिंकल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या श क्तिशाली शा सकाशी यु द्ध करताना त्याला प राजय पत्करावा लागला. या सोबतच एका मागून एक वि रोधकांचा आणि वि द्रोहाचा सा मना करावा लागल्याने मुगल सा म्राज्याला हा दरे बसू लागले, मोगल सा म्राज्याचा पाया क मकुवत होऊ लागला आणि मुगल सा म्राज्य लयास जाऊ लागले.

दुसरीकडे मराठा शा सकांनी या संधीचा पुरेपूर फा यदा उचलला आणि हिं दुस्थानात मराठा सा म्राज्याची पायाभरणी केली. मात्र पुढे इंग्रजांनी मराठा सा म्राज्याला हरवून भारतावर क ब्जा केला होता. काही इतिहासकारांच्या मते जवळजवळ ४९ वर्षांपर्यंत दीर्घकाळ सत्ता उपभो गणाऱ्या औरंगजेबाचा मृ त्यू हा सामान्य होता. त्यांच्या मते स्वतःला आलमगीर म्हणवून घेणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाचा महाराष्ट्रात 89 व्या वर्षी मृ त्यु झाला! -२० फेब्रुवारी, १७०७ मध्ये औरंगजेबाने आपले प्रा ण त्यागले.

तर दुसरीकडे काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की वीर छत्रसाल यांनी आपले गुरु प्राणनाथ यांनी दिलेल्या खं जिराने औरंगजेबावर ह ल्ला केला आणि त्याला सोडून दिले, त्या खं जिराला काही वि षारी द्रव लावण्यात आल्याने औरंगजेबाच्या ज खमा पुढे कधी भरल्याच नाहीत आणि वेदनांनी त डफ डत त्याचा मृ त्यू झाला. त्याच्या मृ त्यू पश्चात मोगल सा म्राज्याचा देखील अं त झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *