भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे असे स्वामी समर्थ का म्हणतात…काय आहे त्याच्यामागे अध्यात्मिक कारण…जाणून घ्या आपल्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल 

धार्मिक

आपणा सर्वांचे आराध्य दै वत आपण ज्यांची पूजा करतो जे आपल्याला भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज! पण याचा कधी विचार केलाय का की स्वामीजी अस बोलण्याचा अर्थ काय असेल ? स्वामींनी सांगितलं आहे की तू स त्कर्म करत रहा मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे.

घरातील काही स मस्या किंवा जी वनात जर सं कटांची रीघ लागली की आपल्याला देवाची आठवण येते. तेव्हा आपण देवाचा धावा करतो. त्यामुळे तात्पुरते क होईना आपल्याला सुख मिळते, थोड्या अ डचणी दूर होतात पण चम त्कारिक हे आहे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचे स्वामींचे ना मस्म रण, मं त्र जप केला तर नेहमीच अ डचणींना तोंड द्यायची क्ष मता मिळते.

स्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अ वतारी पु रुष होऊन गेले , तसेच स्वामींना दिगंबर दत्ताचा अ वतार देखील मानतात. प द्मासनात बसलेली एक प्रसन्न व्यक्ती, हाती एक म णी, चेहऱ्यावर युगायु गांच्या खु णा, असीम तेज असे ते स्वामींचे रूप पाहून भक्त प्रसन्न राहतात. स्वामींची अनेक रुपं आपल्याला पाहायला मिळतात.

माऊलीच्या रुपात देखील स्वामी शांत व आपल्याला आधार देणारे वाटतात. परंतु त्यांचे रूप ने मूळ स्वरूपात आहे ते म्हणजे प द्मासनात चै तन्यमूर्ती व शरीरावर ते जस्वी वलये, साधनेचे अमोघ तेज पाहायला मिळते. स्वा मींच्या प्रतिमेसोबत एक वाक्य कायम असते जे आपले भ य, चिं ता दूर करते ते म्हणजे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे”.

सं कटांचा काळ हा आपली क ठीण परीक्षा घेत असतो त्यावेळी भिऊ नकोस पुढे चाल अस म्हणणारं कोणीतरी लागत, आपल्याला त्यावेळी आधाराची खूप गरज असते. स्वामीजी भक्तांना सांगतात की तू थांबू नकोस पुढे चालत रहा, प्र यत्न सोडू नकोस, नि राश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठिशी आहे.

तू पडलास तर तुला हात देईन, तू प्रयत्न करशील तर यश देईन पण जर तुला काहीच न करता फळ हवे असेल तर तसे होणार नाही. तसेच स्वामी समर्थ हे खरंच भ क्तांना आधार देतात, त्यांना परिस्थितीवर मा त करण्यासाठी ब ळ देतात, त्यांना समर्थ करतात म्हणून ते स्वामी समर्थ आहेत.

निराश व्यक्तीला जे मायेचे शब्द हवे असतात तेच स्वामी देतात व धीर देऊन  सं कटावर त्यामुळे आपण मात करू शकतो. अनेकजण स्वामींच्या लीला गातात, त्यांचे च मत्कार सांगतात, त्यांचे आ शीर्वाद असतील तर अशक्य गोष्टी शक्य व सा ध्य होतील असे व रदा न स्वामींनी दिले आहे.

त्यांच्या भक्तांना भ क्तीवर प्रसन्न होऊन सं कटातून महाराज तारून नेतात. गरीबापासून श्री मंती पर्यंत, लहानापासून मोठ्या पर्यंत व भित्र्या माणसापासून ते र ण गाजवनाऱ्यापर्यंत जे प्रामाणिक व श्र द्धेने पूजा, नाम स्मरण करतात त्याच्या पाठीशी स्वामी उभे राहतात. अक्कलकोट पासून सर्वत्र स्वामींची महती पसरली आहे.

स्वामी आपल्याला मदत करतात पण आधी आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवे, विदयार्थ्यांना अभ्यासात साथ हवी असते, सी मेवर ज वानांना आधार देणारे हात हवे असतात, शेतात शेतकऱ्यांना पिकांना बळ देणारे आशीर्वाद हवे असतात अशा वेळी स्वामी आपल्याला सांगतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून नेहमी स्वामींचे ना मस्मरण करा, योग्य गोष्टींचे आचरण करा. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील.

टीप:- वर दिलेली माहिती सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *