प्राचीन काळातील राजा महाराजा आणि प्राचीन काळातील लोकं सं’भोग करण्यापूर्वी पाळत होते विशेष नियम… हे नियम पळल्याने त्यांना मिळत होते… तुम्ही पण हे नियम पाळले पाहिजेत, एकदा बघा कोणते आहेत ते नियम…

लाईफ स्टाईल

मित्रांनो आणि मैत्रिणींनो सं भो ग हा प्रत्येक स्त्री पुरुषाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण मुळात लग्न लावून दिले जाते ते आपल्या मुलांच्या काम वा सना पूर्ण करण्यासाठी व पुत्रप्राप्तीसाठी. आणि त्यासाठी सं भो ग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो सं’ भोग हा स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. प्रेमाचे प्रतीक आहे.

जिथे प्रेम आहे तिथे सं’ भोग असतोच. मित्रांनो पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लैं गि क समाधान मिळते. पण अनेकदा दोघांचेही समाधान होत नाही, यामागे अनेक कारणं असू शकतात. कारण शारी रिक सं बं धांसाठी प्रेम हे खूप महत्त्वाचे असते. आणि शारी रिक सं बं धामुळे स्त्री-पुरुषाचे नाते घट्ट होण्यास मदत होते.

पूर्वीच्या काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये शारी रिक सं बं धाचे नियम घेऊन ठेवलेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने माणसाला सुख, दीर्घा’युष्य, मैत्री, कौटुंबिक वृ’द्धी, शारी’रिक आणि मान’सिक आरोग्य मिळते. पूर्वीच्या काळी पती-पत्नी रोज रात्री भेटत नसत, तर त्यांच्या भेटीचा उ’द्देश फक्त मुले ज’न्माला घालणे हाच होता. आजच्या काळात लोक कोणत्याही वेळी गों’धळात पडतात कारण त्यांना प्राचीन सह’वास नियमांची माहिती नसते.

आज आम्ही तुम्हाला सहवासाच्या काही प्राचीन नियमांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला जी वनात आनंद मिळेल. प्राचीन नियमांप्रमाणे सं भो ग केल्याने वंशवृद्धी, मैत्री लाभ, साहचर्य सुख, मा नसिक परि पक्वता, दीर्घायू, शारी रिक आणि मा नसिक आ रोग्याची प्राप्ती होते. पुरातन काळात दंपती प्रत्येक रात्री भेटत नव्हते. सं तती प्राप्ती या उद्देश्याने ते शारी रिक सं बं ध बनवायचे.

प्रथम नियम:- शरीरात पाच प्रकाराच्या वायू- व्यान, समान, अपान, उदान आणि प्रा ण. अपान वायूचे कार्य म ल, मू त्र, शुक्र, ग र्भ आणि आर्तव बाहेर काढणे आहे. यात शु क्र वी र्य आहे. या वायूला चांगले राखण्यासाठी सं भो ग करणे योग्य आहे. यासाठी शौचादीहून निवृत्त होऊन सं भो ग करावे.

दुसरा नियम:- आचार्य वा त्स्यायन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही काम शास्त्राचे ज्ञान असले पाहिजे. कारण या आधारावर दोघे एकमेकाला सुखी ठेवून दां पत्य जी वन सुरळीत चालवू शकतात. तिसरा नियम:- शास्त्रानुसार, अ मावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांती, संधिकाळ, श्राद्ध पक्ष, नवरात्री, श्रावण मा स, ग र्भ काळ, आणि ऋतुकाळ इत्यादीत स्त्री पुरुषांनी एकमेकापासून दूर राहावे.

हा नियम पालन केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि आपसात प्रेम आणि सहयोग वाढतं. चौथा नियम:- रात्रीचा प्रथम प्रहर रतिक्रियेसाठी योग्य वेळ आहे. या प्रहरात सं बं ध स्थापित केल्यास परिणाम म्हणून धा र्मिक, सात्त्विक, अनुशासित, संस्कारवान, आई-वडिलांशी प्रेम करणार्‍या, यशस्वी, दीर्घायू, भाग्यवान व आज्ञाकारी सं त ती प्राप्ती होते. पाचवा नियम:- स्त्रीला आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपायला हवे.

याने उजव्या बाजूला झोपलेल्या पुरुषाचा उजवा स्वर चालतो आणि पत्नीचा डावा. अश्या परिस्थितीत सं भो ग केल्याने ग र्भ धारणेची शक्यता असते. सहावा नियम:- स्त्री किंवा पुरुषाला एखादा आ जार, शोक, संक्रमण असल्यास किंवा मैत्री पूर्ण व्यवहार नसल्यास सं भो ग करू नये. मनात किंवा घरात कोणत्याही प्रकाराचा शोक असल्यास सं भो ग करू नये.

सातवा नियम:- पवित्र वृक्षांखाली, सार्वजनिक स्थान, चौरस्ता, उद्यान, स्मशान भूमी, वध स्थळ, चि कित्सालय, दवाखाने, मंदिर, ब्राह्मण, गुरु आणि अध्यापक निवास स्थळी सं भो ग करू नये. आठवा नियम:- परस्त्री किंवा पर पुरुषासोबत शारी रिक सं बं ध स्थापित करू नये अर्थात पती- पत्नीने आपसात सहवास करावा.

नववा नियम:- ग र्भ काळ दरम्यान सं बं ध बनवू नये. या दरम्याने सं भो ग केल्यास सं तती अ पंग, आणि आ जारी पैदा होण्याचा धो का असतो. दहावा नियम:- सुंदर, दीर्घायू आणि निरो गी सं तानासाठी ग्रहण, सूर्योदय आणि सूर्यास्त काळ, नि धन, नक्षत्र, रि क्ता तिथी, दिवाकाळ, भद्रा, पर्वकाळ, अ मावस्या, श्राद्धात, गंड तिथी, गंड नक्षत्र आणि आठव्या चंद्रमेचा त्याग करून शुभ मुर्हूतावर सं भो ग करावं.

अकरावा नियम:- ग र्भ धारणा करताना गोचरमध्ये पती-पत्नीच्या केंद्र व त्रिकोणामध्ये शुभ ग्रह असल्यास, तिसर्‍या, सहाव्या आणि अकराव्या घरात पाप ग्रह असल्यास, लग्नावर मंगळ, गुरु इतर शुभकारक ग्र हांची दृष्टी असल्यास आणि मा सिक ध र्माची सम रात्री असल्यास रतिक्रिया केल्याने निश्चित योग्य पुत्राची प्राप्ती होते.

बारावा नियम:- मा सि क ध र्माच्या प्रथम चार दिवसात सं भोग केल्याने पुरुष आ जारी पडतो. पाचव्या रात्री सं भो गाने कन्या, सहाव्या रात्रीत पुत्र, सातव्या रात्रीत बंध्या पुत्री, आठव्या रात्रीत ऐश्वर्यशील पुत्र, नवव्या रात्री ऐश्वर्य शालिनी पुत्री, दहाव्या रात्री अती श्रेष्ठ पुत्र, आकाराव्या रात्री सुंदर परंतू संदिग्ध कन्या, बाराव्या रात्री श्रेष्ठ व गुणवान पुत्र, तेराव्या रात्री चिं तावर्धक कन्या व चौदाव्या रात्री सद्गुणी आणि बलवान पुत्र, पंधराव्या रात्री लक्ष्मी स्वरूप पुत्री आणि सोळाव्या रात्री सर्वज्ञ पुत्र सं तती प्राप्ती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *