आपल्याला माहित आहे कि प्रत्येक स्त्री पुरुषांच्या आयुष्यात शा री रिक सु ख किती महत्वाचे असते, प्रत्येक स्त्री पुरूषाला याची नितांत गरज असते, त्यामुळे ही क्रिया प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने एन्जॉय करत असतो. पण आता एक आश्यर्यकारक घटना समोर येत आहे, आणि ही घटना नुकतीच मुंबई मध्ये एका नव्या जोडप्यासोबत घडली आहे.
आपणांस सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वीच या नव्या जोडप्याचे ल ग्न झाले होते, आणि ते काही दिवसांपूर्वीच मुंबईतील खारघर येथे त्याच्या नवीन फ्लॅट मध्ये राहायला आले होते, पण काही दिवसांनी त्याच्यासोबत अशी एक घटना घडली कि त्याचे होश सुद्धा उडाले आणि त्यांना त्याची इतकी ला ज देखील वाटली कि त्यांनी तो फ्लॅट सोडून दुसरीकडे राहायला गेले.
त्याचे झाले असे कि काही दिवसांपूर्वीच त्याचे ल ग्न झाले होते आणि ते तेथे राहायला आले होते, आता अर्थात नवीन ल ग्न झाले आहे म्हटल्यावर प्र ण य क्री डेचा ते मुक्तपणे आनंद घेणार हे साहजिकच आहे, पण ते इतके त्या क्रियेमध्ये गुं तले होते कि दिवस रात्र ते प्र ण य करतानाचा आवाज हा बाहेर येत होता.
हा आवाज इतका होता कि शेजाऱ्याच्या घरी सुद्धा ऐकू जात होता. पण त्या नव्या जोडप्याला याचा काडी मात्र देखील अंदाज नव्हता, ते आपले म नसोक्त आनंद लुटत होते, पण हे सर्व तीन चार दिवस असचं चालले त्याचा प्र ण य क्री डेचा आवाज हा संपूर्ण शेजारपर्यंत जात होता. शेवटी त्या अपार्टमेंट मधील लोकांनीच यावर एक युक्ती काढली.
आणि त्यांनी त्या जोडप्याला एक पत्र लिहले आणि त्यामध्ये उल्लेख करण्यात आला कि, आम्हाला माहित आहे कि तुमचे नवीन ल ग्न झाले आहे आणि हे देखील आम्हाला मान्य आहे कि लग्न झाल्यावर त्या क्रि येचा आनंद घेतला पाहिजे आणि ती प्रत्येकाची गरज देखील असते, पण आपण ज्या पद्धतीने करत आहात त्याचा सर्व आवाज हा आमच्या घरामध्ये येत आहे.
आपणांस आम्ही सांगू इच्छितो कि या अपार्टमेंट मधील भीती या बारीक आहेत, त्यामुळे सहज रित्या आपला तो आवाज आमच्या पर्यंत पोहचत आहे. त्यामुळे आपण कृपया करून या गोष्टीवर लक्ष द्यावे कारण यामुळे येथील वातावरण देखील बि घडत आहे आणि येथे अनेक लहान मुले देखील आहेत. असे पत्र लिहून त्या शेजाऱ्यानी ते पत्र नवीन जोडप्याच्या दाराला चिटकवले.
पण जेव्हा त्या नव्या जोडप्याने ते पत्र वाचले तेव्हा त्याच्या लक्षात आले कि आपण जे काही अगदी म नसोक्त करत असणाऱ्या खा जगी क्षणांचा आवाज हा शेजाऱ्यांना जात आहे. मग हे पत्र वाचून त्याचे हो श उ डले, त्यांना काय करावे समजेना, शेवटी त्यांनी एका रात्री मध्ये तो फ्लॅट सो डला, आणि ते दुसरीकडे शिफ़्ट झाले.
पण ते जे काही करत होते हे चुकीचे होते कि बरोबर? पण त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे होते कि आपल्या शेजारी देखील काही लोक राहतात, पण त्याचे या सर्वांमध्ये कशाचेच भा न राहिले नाही आणि शेवटी त्यांना या एका प्रकारांमुळे तो फ्लॅट सो डून जावे लागले, त्यामुळे आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीबाबत सा वधगिरी बा ळगावी, अन्यथा…
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? आम्हाला नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.