आज आपण स माजात अनेक ठिकाणी किन्नर बघत असतो, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर, एखाद्या ल ग्नाच्या किंवा बारशाच्या कार्यक्रमामध्ये हे किन्नर आपल्याला बघायला मिळत असतात, पण त्यांना बघितल्यावर अनेक लोकांच्या म नात हे प्रश्न नक्कीच उभे राहत असतील, कि त्याचा ज न्म होतो तरी कसा? तसेच ते राहतात कसे? ते आपले आयुष्य कशाप्रकारे जगतात.
तर आज आपण याचं प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया, आपणास माहित आहे कि या पृथ्वी तलावांवर नर आणि मा दी याच्या शिवाय अजून वर्ग आहे जो पूर्णपणे नर सुद्धा नसतो आणि पूर्णपणे मा दी सुद्धा नसते आणि अशा लोकांना आपण कि न्नर म्हणजेच षं ढ म्हणून संबोधित करतो.
पौराणिक कथेत बर्याच कि न्नरांचा उल्लेख करण्यात आला आहे. महाभारतात भीष्मच्या मृ त्यूचे कारण एक कि न्नराला सांगण्यात आले आहे ज्याचे नाव शिखंडी होते. एवढेच नव्हे तर अर्जुन पुरुष असूनही काही काळासाठी न पुं सक झाले होते. पण आता प्रश्न असा येतो की स्त्री पुरुषामध्ये एक वेगळा वर्ग कसा ज न्म घेऊ शकतो.
तर आपण या विषयावर जोतिषशास्त्र, पुराण आणि वै द्य कीय काय म्हटले आहे ते जाणून घेऊया, तर जोतिष शास्त्रानुसार बघायचे झाले तर, जर का एखाद्या व्यक्तीच्या ज न्मपत्रिकेच्या आठव्या घरात शुक्र आणि शनी उपस्थित असेल आणि यांच्यावर गुरू, चंद्राची दृष्टी पडत नसेल तर अशा परिस्थितीत व्यक्ती हा न पु संक असू शकतो.
आपणास सांगू इच्छितो कि कुं डलीत ज्या घरात शुक्र बसला असेल त्यापासून सहाव्या किंवा आठव्या घरात शनी असेल तर त्या व्यक्ती मध्ये शा री रिक क मत रता असू शकते, पण जर का त्यावेळी नशिबाने एखाद्या शुभ ग्रहाची दृष्टी पडत असेल तर या स मस्येपासून बचाव होऊ शकतो. तसेच जर एक ज न्माच्या वेळी कुंडलीत शनी सहाव्या किंवा बाराव्या घरात कुंभ किंवा मीन राशीत असेल आणि कुठलाही शुभ ग्रहाची श नीवर दृष्टी पडत नसेल तर…
त्या व्यक्ती मध्ये शा रीरिक क मत रता असू शकते आणि ती व्यक्ती कि न्नर म्हणून ज न्माला येऊ शकते, आपणास सांगू इच्छितो कि मेष, मिथुन, सिंह, तुला, धनू, कुंभ ल ग्न असेल आणि वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन राशीत मंगळ असेल आणि याची दृष्टी ल ग्न स्थान अर्थात पहिल्या घराच्या स्वामीवर असेल तर त्या व्यक्तीचा खा जगी भाग हा अविकसित असू शकतो.
आणि हे अनेक लोकांच्या बाबतीत घडले सुद्धा आहे, तर हे झाले जोतिषशास्त्र, पण जर वै द्य कीय दृष्ट्या बघायचे झाले तर जेव्हा एखादी महिला ग र्भ वती असते, तेव्हा तीन महिन्यानंतर तिच्या पोटात बाळाचा विकास सुरु होतो, पण जर या दरम्यान त्या म हिलेला एखादा गं भीर आ जार झाला तर अशा वेळी हार्मो नच्या स मस्येमुळे मा दी आणि पु रुषाचे असे दोन्ही अवयव बाळाच्या शरीरात येतात.
तसेच ग रो दर पणाच्या अवस्थेत असताना एखाद्या महिलेने कोणते औ ष ध घेतले आणि जर का त्याचा उ लट परिणाम झाला तर अशावेळी सुद्धा ज न्माला येणारे बाळ हे कि न्नर म्हणून ज न्माला येऊ शकते, म्हणूनच ग रो दरपणात चुकूनही भारी डो सची औ ष धे घेऊ नका. ग र्भ वती महिलांनीही त्यांच्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. ग र्भ धा रणेदरम्यान व्यायाम करा
पण एक लक्षात ठेवा कि शरीरावर कोणतीही इजा झाली तर ता बडतोब डॉ क्ट रांचा सल्ला घ्या कारण लहान ज खम झाल्याने सुद्धा बाळाच्या लिं गावर वा ईट परिणाम होऊ शकतो. या सर्वां व्यतिरिक्त, जर तुम्हाला मधुमेह, थायरॉईड किंवा अपस्मार यासारख्या स मस्येचा त्रास होत असेल तर त्याविषयी डॉ क्ट रांशी म नमोकळेपणाने बोला.
जरी काहीवेळा, खबरदारी घेतल्या तरीही, घरात एक ट्रा न्स जें डर मुलाचा ज न्म होतो आणि ते अनुवांशिक डि स ऑ र्डरच्या अधीन येते. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.