ट्रक ड्रायव्हरने जी वावर उदार होऊन वाचवले तरुणीचे प्रा ण, चार वर्षानंतर तरुणीने असे फे डले उपकार; वाचून चकित व्हाल!

लाईफ स्टाईल

मित्रानों, आपण अनेकदा ऐकले असेल की, ज्याचं कोणी नसते त्यांचा देव असतो. अ डचणीत असलेल्या लोकांना प्रत्येक वेळी देव हा अप्रत्यक्षपणे मदत करत असतो. मग आपल्यावर कुठलाही प्रसंग येवो. एखादा अपघा त होऊन किंवा आपल्याला एखादी अडचण असो, देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासमोर येत असतो. आणि आपली मदत करत असतो.

आज आपण या लेखातून एक अशी घटना जाणून घेणार आहोत की, तिची घटना एकूण आश्चर्यचकित व्हाल. कशाप्रकारे त्या मुलीचा मदतीला एक व्यक्ती धावून जातो आणि ती व्यक्ती जेव्हा अ डचणीत असते संकटात असते तेव्हा ती मुलगी त्याला कशाप्रकारे मदत करते. एका गावाच्या आजूबाजूला खूप घनघोर असे जंगल होत.

या जंगलापासून पासून तीनशे मीटर अंतरावर सावित्रीदेवी नावाच्या एका महिलेची झोपडी होती. सावित्री देवी या झोपडी मध्ये आपल्या 17 वर्षीय मुली सोबत राहते. सावित्री यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वीच नि धन झाले होते. त्यानंतर मुलगी आणि आई केवळ दोघींनी झोपडीमध्ये राहतात. एके दिवशी दोघी मायलेकी या झोपडीत झोपलेल्या असतान. रात्री दीड वाजता काही गुं डांनी त्यांच्या झोपडीवर ह ल्ला केला.

त्यानंतर या गुं डांनी जबरदस्तीने सावित्री यांची मुलगी किरण हिला उचलून नेले आणि जंगलाकडे निघून गेले. उचलून नेत असताना किरण हिने खूप आरडा ओरडा केला. मात्र, तिच्या मदतीला कोणीही आले नाही. गुं ड ज्यावेळेस किरण हीला उचलून जंगलात नेत होते त्याच वेळेस रस्त्याने एक ट्रक जात होता.

या ट्रक ड्रायव्हरला किरण हिचा आवाज आला. ट्रक ड्रायव्हरचे नाव असलम असे होते. त्यानंतर त्याने ट्रक थांबवला आणि आपल्या ट्रक मधील मित्रासोबत जंगलामध्ये किरणच्या शोधात गेला. जंगलात गेल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिले ते अतिशय भ यंकर असे होते. किरण हिच्यावर सं बंधित गुं ड हे अ त्याचार करत होते.

त्यानंतर असलम याचे डोके फिरले आणि त्याने एका गुं डाला मा रायला सुरुवात केली. त्यानंतर दुसर्‍या एका गुं डाने असलम याच्या डोक्यावर जोरदार वा र केला. यात असलम याला खूप मोठी ज खम झाली. मात्र, तरी देखील या गुं डांना सोडले नाही. तसेच असलम याच्या मित्राला देखील त्यांनी मा रहाण केली. अशाप्रकारे गुं ड तेथून पळून गेले.

आणि असलम याने किरण हिला वाचवले. या दु र्घटनेमध्ये असलम याला खूप मा र लागला होता. त्यामुळे त्याला काही दिवस रु ग्णालयात देखील राहावे लागले होते. पूर्णपणे ठीक झाल्यानंतर असलम सावित्री आणि किरण यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावात गेला. ही घटना घडल्यानंतर चार वर्षानंतर एक दिवस असलम त्याच रस्त्याने जात असताना अचानक त्याच्या ट्रकला काही कारणाने आ ग लागली आणि ट्रक हा द रीत जाऊन को सळला.

विशेष बाब म्हणजे सावित्रीच्या घरापाशी हा ट्रक जाऊन पडला होता. त्यावेळेस जोरजोरात आवाज येत होते. त्यामुळे सावित्री आणि तिची मुलगी किरण यांनी बाहेर जाऊन पाहिले असता त्यांना ट्रक दिसला. त्यानंतर सावित्री आणि किरण यांनी असलम यांचा जी व वाचला आणि डॉ क्टरांना घरी बोलून असलम याच्यावर उ पचार देखील केले.

जेव्हा असलम याला शुद्ध आली तेव्हा त्याने किरण हिला ओळखले. त्यानंतर किरण हिने देखील त्याला ओळखले आणि दोघेही एकमेकांना गळ्यात पडून र डू लागले. त्या दिवसानंतर असलम याने किरणला आपली बहीण मा नले. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी किरण असलम याला राखी बां धते. ध र्माच्या पलीकडे ही नाते असते असे सांगणारी हि कहाणी आहे.

अशाप्रकारे त्या मुलांनी आपल्या बहिणीप्रमाणे असलेल्या मुलीला गुं डा पासून वाचवले आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीचा ए क्सीडें ट झाला त्यावेळेस त्या मुलीने त्याला वाचवले व त्यांच्या उपकाराची परतफेड केली आणि त्या व्यक्तीला तिने आपले भाऊ मांनले. अशाच प्रकारच्या हृ दयस्पर्शी आणि माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे पेज ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *