आपल्याला तर माहितीच आहे, आपल्या जोतिष शास्त्रात एकूण बारा राशी असतात. त्यापैकी आपण कन्या राशीबद्दल आज माहिती घेणार आहोत. ज्या लोकांच्या नावाचे पाहिले अक्षर हे टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, या, पो पासून सुरू होते त्यांची रास ही कन्या असते. जोतिष शास्त्रामध्ये राशीचक्रातील सहावी राशी आहे ती कन्या आणि या राशीचे चिन्ह हे हातामध्ये फुल घेतलेली मुलगी अशा प्रकारचे आहे.
तसेच आपल्याला माहित असेल कि या राशीचा स्वामी बुध आहे. तसेच कन्या राशीतील व्यक्तींची विचार सरणी ही अतिशय त र्कशुद्ध असते. तर कन्या राशीतील व्यक्ती या अतिशय हुशार आणि धा डसी असतात. तसेच कन्या राशीत काही खास गोष्टी पाहायला मिळतात, कन्या राशीतील व्यक्ती ह्या अतिशय भावुक आणि महत्वकांक्षी असतात.
या राशीतील व्यक्ती या प्रामुख्याने ते त्यांचाच म्हणणे खर करतात आणि विचार न करता त्यांच्या म नाला जे पटते तेच काम ते करतात. या राशीतील व्यक्ती या कुशाग्र बुद्धिमतेची असतात. त्यांची बुद्धिमत्ता ही त ल्लख बगायला मिळते, या राशीतील व्यक्ती ह्या संशोधक स्वरूपाची आणि एखादी गोष्ट करायची असल्यास ते पूर्णपणे विचार करूनच ते काम करतात.
या राशीतील व्यक्ती या अतिशय संकुचित, लाजऱ्या आणि झि डकारून टा कणाऱ्या असतात. हे लोक प्रामुख्याने धा र्मिक विचारांवर श्रद्धा ठेवणारे असतात. यांची कोणासोबतही मैत्री होऊ शकते. यांच्यात वाक्यचातुर्यता हा महत्त्वाचा गुण बगायला मिळतो. या राशीत लोक ही अतिशय गोड अश्या स्वभावाची आणि मनमिळाऊ असतात. घर, जमीन आणि सेवा क्षेत्रात या राशीच्या बहुतांश व्यक्ती कार्य करीत असतात.
कन्या राशीतील व्यक्तींना एकांतवास आवडतो. तसेच कन्या राशीतील लोकांची कमजोरी बुध या ग्रहाचा प्रभाव प्रामुख्याने यांच्या जी वनावर पडत असतो. यांचे प्रेम सं बं ध यशस्वी होत नाहीत आणि जवळच्या व्यक्तींबरोबर वा द हे चालुच असतात. आ रो ग्याबतात बागायचे झाल्यास पचनक्रिया तसेच पोटां सं बं धित आ जार या राशींच्या लोकांत पहायला मिळतात. पायांचे आ जार सुद्धा या राशींच्या व्यक्तीत पाहायला मिळतात.
या राशींत धा डसीपणा असल्याने ते आपल्या योग्यतेच्या ब ळावर उच्च पदापर्यंत पोहचतात. यांच्यात बु द्धीचातुर्य खूप प्रमाणात असल्याने त्यांना प्रतिकूल परिस्थितीसुद्धा यांना घा बरू शकत नाही. गु प्तता ठेवण या राशींचा गुणध र्म म्हणता येईल. ते आपल्या भविष्यबद्दलच्या काही गोष्टी या गु पित ठेवले जातात. शिक्षण असो किंवा आयुष्यातील यश प्राप्त झाल्यामुळे यांच्या स्वभावातील चांगुलपणा हा कमी होत नाही.
कारण त्यांच्यात नम्रता हा स्वाभाविक गुण बगायला मिळतो. या राशीतील व्यक्ती ही अतिशय धा डसी, पराक्रमी आणि त्यांच्यात जिद्द बगायला मिळते. ते एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाहीत. कन्या ही राशी बुध या ग्रहाच्या अधिपत्याखाली येत असल्याने या राशीतील व्यक्तींना शा रीरिक कामाचा ते कंटाळा करतात, ते त्यांच्या बुद्धीचा वापर जास्त करतात. या राशीतील व्यक्तींना बौधिक कामे करण्यात रस असतो.
कन्या राशीतील व्यक्ती या भाषण देण्यात आणि एखाद्या विषयावर चर्चा करण्यात माहीर असतात. म्हणूनच दलाल सुद्धा या राशीतील व्यक्ती बगायला मिळतात. अकाउंट आणि वकील सुद्धा या राशीतील व्यक्ती बागायला मिळतात. कन्या राशीतील व्यक्तींनी ही उपासना केली पाहिजे विष्णू सहस्त्र नाम तसेच तिरुपती बालाजी. त्यामुळे त्यांच्या राशीला फा यद्याचे ठरते.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.