जर हे पक्षी घरात आले तर आपण श्रीमंत बनाल…पण चुकूनही जर हा पक्षी आपल्या घरी आला तर आपल्या घराला उतारकळा लागलीच समजा

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि धरणीमाता आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा देते. तसेच ती कोणताही भे दभाव करत नाही. ती पवित्र असली तरी वास्तुनिर्मिती करताना आपल्याकडून अनेक कृ मि, कि टक, जं तू आणि प्रा णी यांची अकारण ह त्या होते. तर काही प्राणी निराधार होतात. कु दळीचे घा व घालून आपण त्या मातेला उ पद्र व देतो. त्या कृतीचे पापक्षालन म्हणून आपण त्या स्थानी भूमिपूजन करतो. तसेच वास्तू पूर्ण झाल्यावर वास्तुशांती देखील करतो.

तसेच आपण आ ग्नेया ला अ ग्नी प्र ज्वलि त करणे इत्यादी धा र्मिक कार्ये श्रध्दापूर्वक करतो आणि नंतर त्या वास्तूत आनंदाने राहावयास जातो आणि खरं तर हीच आपली खरी प्राचीन परंपरा आहे. तसेच वास्तुशास्त्रानुसार असे काही पक्षी आहेत जे आपल्या घरात आल्यास आपल्या कुटुंबावर मोठे सं कट येऊ शकते. एवढेच नाही तर ग र्भ वती महिलांसाठी तर असे पक्षी अजिबात चांगले मानले जात नाहीत. तर यातील काही पक्षांना आपण चुकून सुद्धा आपल्या घरात प्रवेश करू देऊ नका. अन्यथा, आपल्या घरासाठी वाईट वेळ चालू झालीच समजा.

शास्त्रानुसार असा विश्वास आहे की हे पक्षी आपल्या घरात येणे हे अत्यंत अ शुभ मानले गेले आहे. तसेच प्राचीन काळापासूनच, अनेक लोक घरात काही पक्ष्यांचे आगमन शुभ आणि अशुभ मानतात. तर आपल्याला हे देखील कळू द्या की ते कोणते पक्षी आहेत जेव्हा ते घरात प्रवेश करतात तेव्हा संपूर्ण घर गरीबीकडे जाते. तर असे देखील काही पक्षी आहेत जे आपल्या घरात प्रवेश करताच आपल्याला श्रीमंत बनवतील.

ध र्मग्रं थांनुसार असे मानले जाते की जर कबुतराच्या किंवा छोट्या चिमण्यांनी जर तुमच्या घरात घरटे केले असेल तर ते आपल्यासाठी खूप शुभ लक्षण मानले जाते. तसेच असा विश्वास आहे की माता लक्ष्मी त्या घरात असल्याचा हा पुरावा आहे. तसेच अशा घरात कधीही कोणतीही आ र्थिक अ डचण येत नाही या घराची सदैव बरखत होते. याउलट असे घर नेहमी आनंदी राहते.

घर संकटात आणणारे पक्षी:- वटवाघूळ:- हिं दू पौराणिक मान्यतानुसार, वटवाघूळ जर घरात शिरले तर त्या घरात रो ग आणि मृ त्यूचे निवासस्थान होते. त्याच वेळी, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की घरात वटवाघुळ शिरल्याने त्या कुटुंबात भांडणे होवून ते घर सदैव वेगळे होऊ शकते. तसेच त्या घरात वा ईट श क्तींचा प्र भाव वाढतो आणि आपल्या घरात अनेक अशुभ गोष्टी घडायला चालू होतात.

कावळा:- हिं दू पौराणिक मान्यतानुसार कावळा देखील घरात वारंवार येणे किंवा आपल्या घरावर घि रट्या मारणे चांगले मानले जात नाही. त्याच वेळी, स्वप्नांमध्ये कावळ्याचे आगमन देखील अनेक चिन्हे देऊ शकते. उदाहरणार्थ, कावळ्याचा आवाज ऐकणे किंवा कावळा घरी येणे हे खूप भ यानक सं कटाचे चिन्ह आहे. अशा वेळी आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट गोष्ट घडू शकते.

टिटहरी:- हिं दू पौराणिक मान्यतानुसार असा विश्वास आहे की ज्या दिवशी टिटहरी अचानक झाडावर किंवा कोणाच्या घरात आली किंवा गातल्या घराच्या एका आडोश्याला राहायला आली तर ही चिन्हे भू कंप होण्याची चिन्हे असतात. कारण टिटहरी नेहमी जमिनीवर राहत असते आणि जमिनीवर अंडी घालत असते. परंतु टिटहरीला नैसर्गिक देणगी मिळालेली आहे ज्यामुळे तिला या गोष्टीची सर्वात आधी चाहूल लागते तसेच अचानक टिटहरी घरी येणे हे चांगले लक्षण मानले जात नाही.

घुबड:- जर आपल्या घरात घुबड पुन्हा पुन्हा त्याच दिशेने येत असेल तर ते फारच अशुभ लक्षण मानले जाते. हिं दू पौराणिक मान्यतानुसार असा विश्वास आहे की एकदा किंवा दोन वेळा घरात घुबड आल्याने घर आनंदी होते पण जर घुबड घरात वारंवार उपस्थित राहत असेल हे खूप अशुभ असल्याचे मानले जाते. आपल्या घरावर संकट येण्याचे हे चिन्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *